करमाळा (सोलापूर) : गावातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाल्याने गावात तलाठी व मंडल अधिकारी आले तर त्यांनी बसायचे कुठे? या अनेक वर्षांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबवत मार्ग काढला आहे....
http://dlvr.it/Rst4YR
http://dlvr.it/Rst4YR

إرسال تعليق