सोलापूरः कुठली ही भाषा असू दे, ती मनाला जोडण्याचे काम करते. दोन मने सांधण्याचे काम भाषा करते. भाषा ही कुणा एका धर्म, समुदाय, प्रांत यांची विरासत नसते असे उद्गार प्रख्यात हिंदी उर्दू कवी साहित्यिक उध्दव महाजन बिस्मिल (पुणे) यांनी काढले. हेही...
http://dlvr.it/RhcFxW
http://dlvr.it/RhcFxW

Post a Comment